दृष्टी आणि दृष्टीकोन
नात्यांमध्ये अनेक चढउतार येतात, वेगवेगळ्या परिस्थिती येतात, या सगळ्यांकडे बघण्याचा सगळ्यांचा आपापला अंदाज असतो. आणि हा अंदाज म्हणजेच दृष्टिकोन होय.
नात्यांमध्ये अनेक चढउतार येतात, वेगवेगळ्या परिस्थिती येतात, या सगळ्यांकडे बघण्याचा सगळ्यांचा आपापला अंदाज असतो. आणि हा अंदाज म्हणजेच दृष्टिकोन होय.
बाबाजीवर लिहिलेल्या पुस्तकातील ५६ कवींनी अप्रतिम कवितांचे गुंफन करून बाबाजींना जी काव्यमाळ अर्पण केली आहे. ती अगदी फुलांच्या माळेपेक्षाही सुगंधीत, पवित्र, कधी न झुकणारी व कधीही न कोमेजणारी आहे.
सौ. मनीषा महेर लिखित मराठी कविता मायेची सावली...
प्रत्येक तरूण शिवबा बनला तर हे कलियुग नव्हे तर स्वर्ग बनण्यात वेळ लागणार नाही, आणि कित्येक शत्रू निर्माण झाले तरी स्वराज्याला स्पर्श करण्याची ताकद कुणी करणार नाही.
जीवन संघर्ष कधीच संपणार नाही. आपण संपू तेव्हा आपल्यासोबतच तो संपेल, हे मात्र शाश्वत सत्य आहे. मग या संघर्षाला एवढं कशाला डोक्यावर चढवून ठेवायचं.
ओसंडून वाहणारी नदी प्रवाहासोबत झाडांची फुले-फळे आणि कचरासुद्धा सोबत वाहून नेते, तो कुणाला बाजूला करत नाही. तसेच स्त्रीचे जीवन आहे.
सौ. मनीषा संदिप महेर लिखित मराठी कविता महाराणा प्रतापसिंह
वरील स्पर्धेच्या परिक्षक म्हणून औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी तथा लेखिका अंजली धानोरकर या होत्या.
सौ. मनीषा महेर लिखित मराठी कविता कावेरी
जिजामातेने गर्भावस्थेतच माझा पुत्र या समाजाला स्वतःचे राज्य स्थापन करून देईल. असे स्वप्न बघितले होते. तसेच त्यांनी त्या दिशेने शिवरायांना मार्गदर्शन व संगोपन केले.
मनीषा उत्तमसिंग महेर लिखित मराठी कविता सिंधुताई